रडत असत हृदय,
पाणी मात्र डोळ्यांना वाहावे लागत,
दूर जातात माणस,
बोल मात्र नात्यांना ऐकावे लागतात,
तू माझा आहेस हे सांगणार भेटेलही,
मी तुझी आहे हे सांगणार्यांसाठी नशीबच लागत !!!
किर्ती कुलकर्णी
रडत असत हृदय,
पाणी मात्र डोळ्यांना वाहावे लागत,
दूर जातात माणस,
बोल मात्र नात्यांना ऐकावे लागतात,
तू माझा आहेस हे सांगणार भेटेलही,
मी तुझी आहे हे सांगणार्यांसाठी नशीबच लागत !!!
किर्ती कुलकर्णी
शायर ने लफ्ज चुराए तो शायरी बन गयी,
तुम हमे मिले तो कहाणी बन गयी,|
हम यहाँ रुके और, आप चल दिए,
बस ऐ बात दिल को भारी पड गयी||
किर्ती कुलकर्णी