रडत असत हृदय,
पाणी मात्र डोळ्यांना वाहावे लागत,
दूर जातात माणस,
बोल मात्र नात्यांना ऐकावे लागतात,
तू माझा आहेस हे सांगणार भेटेलही,
मी तुझी आहे हे सांगणार्यांसाठी नशीबच लागत !!!
किर्ती कुलकर्णी
No comments:
Post a Comment